दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

। मुंबई । दि.27 एप्रिल 2024 । राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :  

  • वर्धा : ६४.८५ %
  • अकोला : ६१.७९ %
  • अमरावती : ६३.६७ %
  • बुलढाणा : ६२.०३ %
  • हिंगोली : ६३.५४ %
  • नांदेड : ६०.९४ %
  • परभणी : ६२.२६ %
  • यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %

Post a Comment

Previous Post Next Post